प्रत्येकाच्या आयुष्यात चढ -उतार हे येतच असतात ..खूप शी नाती आपण अशी बनवतो जी कधी ना कधी संपून जातात ..आणि आपण त्याच नात्यांच्या आठवणीत चागले क्षण वाया घालत असतो . बऱ्याच नाती या काही क्षणा पुरत्या बनत असतात . जश्या समुद्राच्या लाटा किनाऱ्याला कधी क्षणा पुरत्या भेतात आणि पुन्हा नव्या प्रवासाला निघून जातात . तसाच काही आपल्या आयुष्यात पण घडत असत त्यावर लिहिलेली कवीता किनारा .....
Tags:
Marathi kavita