नुकतीच एक झी मराठी वर एक मालिका चालू झाली "तू तेंव्हा तशी " स्वप्नील जोशी यांची ...आता या मालिकेत जे पात्र आहेत . त्यांची कॉलेग नंतर २० वर्षांनी पुन्हा भेट होते आणि पुन्हा जुन्या आठवणी वर्तमानपणात जुळताना दिसून येतात .
कॉलेजच त्याच ते जून प्रेम पुन्हा त्याच्या नशिबात डोकावत असत .पण आता ४० शीत असलेला तो मनाची घालमेल हि रोकु शकत नाही किंवा खुल्या मानाने मनातील भावना वेक्त करू शकत नाही. कधी कधी काहीसच अस आपल हि होत असत . काय करणार जून प्रेम ते मनाच्या अश्या जागी virus सारख save झालेलं असत कि delete करायला गेल कि अजून वाढत जात.
आजच्या या युगात social media वर भले हि आपले लाखो friends असतील लिस्ट मध्ये...... पण कधी कुणाचा त्यातील search box चेक करा .. काही खास नाव हजारो वेळा search केलेलं दिसून येईल . सागायचं ते इतकच पुराना प्यार भुलना मुमकिन हि नाही ना मुमकिन है......बाकी आता तुम्हाला हि या कवितेतून पुन्हा ..तिची आठवण नक्की येईल .....